महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणार सरकारी योजना, मंत्री उदय सामंतानी सांगितलं संपूर्ण प्लानिंग!
शासनाच्या योजना प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजेत यामुळे शिवसेनेकडून(delivered)एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत राज्यभरात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्र उभारले जाणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. या…