रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी…
देशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी(ration card) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नागरिकांना स्वस्त किंवा मोफत अन्नधान्य मिळते, पण आता रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.…