गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक;
स्टेज असोत किवा अल्बम गाणी आपल्या अदाने घायाळ (news)करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. परंतु आता ती वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आणि ते म्हणजे गौतमीच्या ड्रायव्हरने पहाटे एका…
स्टेज असोत किवा अल्बम गाणी आपल्या अदाने घायाळ (news)करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. परंतु आता ती वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आणि ते म्हणजे गौतमीच्या ड्रायव्हरने पहाटे एका…
केंद्र सरकारने मृत्यू प्रकरणातील चौकशीला मदत (death)करण्यासाठी सिंगापूरसोबत परस्पर कायदेशीर सहाय्य करार लागू केला आहे. “संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत घेण्यासाठी आसामचे दोन पोलिस अधिकारी आधीच सिंगापूरमध्ये आहेत,” असं मुख्यमंत्री सरमा यांनी…
‘बिग बॉस 19’ फेम अमाल मलिकने समोर आणला बॉलिवूडचा(Bollywood) खरा चेहरा, म्हणाला, ‘सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने या लोकांचं सर्वकाही हिसकावून घेतलं आणि…’, सध्या सर्वत्र अमाल मलिक याच्या वक्तव्याची चर्चा……
नवराष्ट्र नवदुर्गा या मालिकेत अशा नवदुर्गा महिला ज्या(female) ‘आयएमए’ महाराष्ट्रच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत.डॉ. मंजुषा प्रमोद गिरी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून इतिहास…
ऑक्टोबरच्या सुरुवातीला रेल्वेने तिकीट बुकिंग नियमांमध्ये(rules) काही बदल केले आहेत, ज्याचा प्रवाशांना फायदा होईल. शिवाय, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला असून, दरात वाढ झाली आहे. नवी दिल्ली :…
जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर (funds)झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर :…
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच चटपटीत(potato) पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो बाइट्स बनवू शकता. जाणून घ्या पोटॅटो बाइट्स बनवण्याची रेसिपी. सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर प्रत्येकालाच नाश्ता…
अनेकांना हे ठाऊक नाही पण आपल्याला जाणवणाऱ्या (problems)अनेक समस्यांचा उपाय हा आपल्या स्वयंपाकघरातच दडलेला असतो. 4 देसी मसाले ज्यांचा वापर आपल्यासाठी कोणत्या चमत्काराहून कमी नाही. बऱ्याचदा अनेक समस्येवरचा उपाय हा…
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७ षटकांत (team)२६९ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत केवळ २११ धावाच करू शकला. विश्वचषकात भारताची ही एक उत्तम सुरुवात आहे. भारतीय…
दुपारच्या जेवणानंतर येणारी सुस्ती टाळण्यासाठी पाणी(fresh) पिणं, श्वसन-व्यायाम, स्ट्रेचिंग आणि ताज्या हवेत वेळ घालवणं उपयुक्त ठरतं. दुपारच्या जेवणानंतर बहुतेक लोकांना सुस्ती येते, डोळे मिटायला लागतात आणि शरीर जडसर वाटू लागतं.…