Author: admin

हंडाभर पाण्यासाठी वणवण, नंदुरबारमध्ये भीषण पाणीटंचाई; दृश्य पाहून धक्का बसेल!

नंदुरबार जिल्ह्यातील रावलापाणी शहीद स्थळ येथे शहीद दिनानिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली असताना त्याच मार्गावरील तळोदा तालुक्यातील हातबारीपाडा (pot of water) येथे तीव्र पाणीटंचाईमुळे स्थानिक नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत…

 रोज 4-5 कप चहा पिताय, वेळीच थांबा नाहीतर…वाचा शरीरावर काय होईल परिणाम!

चहा हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळची सुरुवात असो, ऑफिसमधील ब्रेक असो किंवा संध्याकाळचा निवांत क्षण असो, चहाशिवाय अनेकांची दिनचर्या पूर्णच होत नाही. ताजेतवाने वाटण्यासाठी आणि थकवा…

वहिनी पळून गेली, मूल भावाचं नाही… 13 महिन्यांच्या चिमुकलीचे 7 तुकडे करुन शेतात पुरले

अंगावर काटा आणणारा प्रसंग धाराशिवमध्ये घडला आहे. एका 13 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा काकाने दाबून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकाराने सगळेच हादरुन गेले आहे. अवघ्या 13 महिन्यांच्या निष्पाप मुलीची…

तुमचा वॉटर प्युरिफायर खराब झालाय, ‘हे’ 5 जाणून घ्या… होईल फायदा…

आज जवळपास सर्वांच्या घरी RO असेल, RO बसवल्यानंतर स्वच्छ पाणी येतं… असं सर्वांना वाटतं आणि ते खरं देखील आहे. पण बऱ्याचदा लोक वॉटर प्युरिफायर बसवतात पण ते पूर्णपणे खराब होईपर्यंत…

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

उन्हाळ्याच्या दिवसांत कडक ऊन आणि वाढलेली उष्णता यामुळे थंड पदार्थांची मागणी झपाट्याने वाढते. अशा वेळी आईस्क्रीम किंवा कुल्फी खाणे हा अनेकांचा आवडता पर्याय असतो. थंडगार आईस्क्रीममुळे काही क्षणांतच ताजेतवाने वाटते.…

 102 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी; गर्भावर काय परिणाम होणार

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी यंदाची होळी अधिक विशेष ठरणार आहे. ३ मार्च २०२६ रोजी होणारे या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशीच येत असून, तब्बल १०२ वर्षांनंतर असा दुर्मीळ योग जुळून आला…

ही एक चूक ठरू शकतो आरोग्यासाठी घातक, आजच धूम्रपान..

निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग्य आहार आणि चांगल्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आपण रोज काय खातो, कसे जगतो आणि आपल्या शरीराची किती काळजी घेतो यावर (healthy) आपले आरोग्य अवलंबून असते. आजकालच्या…

होलिका दहन पाहताय… माहितीये कोणी पाहू नये.. जाणून घ्या नेमके कारण

होलिका दहन हिंदू धर्मातील फार मोठा सण आहे. होलिका दहन म्हणजे, सत्याचा विजय… आज संध्याकाळी भारतात सर्वत्र होलिका दहन होईल… पण फार कमी लोकांना माहितीये का, कोणी होलिका दहन पाहून…

प्राजक्ता माळीचं लग्नाबद्दल स्पष्ट वक्तव्य, ‘असं आयुष्य मला जगायचंच नाही, मी मान्य की

100 मुलांचा सांभाळ करु शकते नवरा आणि एका मुलात का अडकू? लग्नाबद्दल प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली, ‘मला असं आयुष्य जगायचंच नाही. मी मान्य केलंय की सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा…

 अरे बापरे! ३ मार्चला चंद्रग्रहण, ३ राशींच्या जीवनात घडणार मोठी उलथापालथ, कशी घ्याल काळजी?

ज्योतिषशास्त्रानुसार, विश्वातील ग्रह-नक्षत्रांच्या सतत बदलणाऱ्या हालचाली मानवी जीवनावर सूक्ष्म पण गहन प्रभाव टाकतात. या खगोलीय घटना केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. २०२६ हे वर्ष…