Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

पालिका नालेसफाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका; नागरिकांच्या अडचणी वाढल्यास ठाकरेंचा पालिकेला कडक इशारा

ठाण्यातील मुसळधार पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.(corporation) दिवा शहरात मुसळधार पावसानंतर रस्ते जलमय झाले, घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला. या…

मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video

आयुष्य हे संघर्षांनी भरलेलं आहे. आपल्याला आयु्ष्यात अनेकदा कठीण प्रसंगांमधून जावं लागतं. अनेक संकटांमधून जावं लागतं. या संकटांना समोरं जात, त्यावर मात करत आपल्याला आपली वाटचाल करायची असते. आयुष्याची ही…

मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या(cabinet) बैठकीत आज महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी…

‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ म्हणत बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी

संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमातून झालेले एक राजकीय|(political updates) वक्तव्य सध्या खूप चर्चेत आले आहे. आता ते वक्तव्य मोठ्या वादाला तोंड देत असून स्थानिक राजकारण तापले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थेट…

मोठा राजकीय भूकंप, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा धमाका

रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपाने मोठी तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(political) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांच्याच मतदारसंघात त्यांच्यासोबत निवडणूक लढवलेले…

सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यात असणारे कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार…

महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन…

‘या’ कारणामुळे शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर!

मुंबईवर सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा मारा सुरू असून शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.(government) यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने…

एवढा पाऊस का कोसळतोय? वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम (Meteorologists)असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक परिणाम जाणवतो आहे. या पावसामागचं खरं कारण नेमकं काय, याचा खुलासा पुणे हवामान…

वसंतदादांचे सरकार मीच पाडले! शरद पवारांचा कबुलीनामा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वसंत दादा पाटील यांचे सरकार कुटनितीचा(political updates) वापर करून शरद पवार यांनी पाडले, त्या राजकीय घटनेला जवळपास चार दशकांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यानंतर”पाठीत खंजीर खुपसला”हे वाक्य…