‘राग सोड ना आता भाई’, मॅच संपल्यावर भांडण, आता पुन्हा सूर्यकुमार-कुलदीप भिडले,
भारताने रविवारी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पण या सामन्यानंतर मैदानात घडलेल्या एका घटनेने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. कुलदीप यादव, कॅप्टन सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या यांच्यात काहीतरी बोलणं चाललेलं. त्यावेळी…