आजही तो कोसळणार पावसाचा अलर्ट, वातावरणात होणार मोठा बदल, थेट
हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही काही भागात पावसाचा मोठा इशारा दिला. पावसामुळे शेती…
हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही काही भागात पावसाचा मोठा इशारा दिला. पावसामुळे शेती…
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा तणाव असताना केंद्र सरकारने 5 मोठ्या घोषणा केल्या आहे. त्यामुळे या युद्धाचा सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होईल का? याचं उत्तर समोर आलं आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि…
संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीत पोहताना कोल्हापूरच्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मित्रांसमवेत सहलीदरम्यान घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूरहून कोकणात आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.…
राजस्थानमधील बांसवाडा येथे खंडणी प्रकरणात एका शिक्षकाला (arrested) अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विकास कुमार कमोल नावाच्या या आरोपीने दोन व्यापाऱ्यांकडून तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची खंडणी…
जगभरातील विविध समाजांमध्ये प्रथा-परंपरा या त्या त्या संस्कृतीचा महत्त्वाचा (various societies) भाग मानल्या जातात. प्रत्येक देश, राज्य किंवा गाव आपल्या इतिहास, सामाजिक रचना आणि आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या परंपरा जपत असतो.…
Employees’ Provident Fund Organisation (EPFO) कडून राबवण्यात येणारी EPFO 3.0 ही नवीन डिजिटल प्रणाली आता PF खातेदारांसाठी मोठा बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. PF चे पैसे (digital system) काढण्यासाठी लागणारी…
तामिळनाडूतील साथानकुलम कस्टोडियल डेथ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (custodial death) सहा वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने आज ऐतिहासिक निर्णय देत या प्रकरणातील दोषी ठरलेल्या नऊ…
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढील सामन्यात खेळणार की नाही (Hardik Pandya) याबाबतची अनिश्चितता आता जवळपास संपली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2026 मधील दिल्लीविरुद्धच्या मागील सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने…
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनिकरणाची चर्चा सुरू झाली होती. (political battles) दोन्ही पक्षात यामुळे राजकीय रणकंदन देखील पाहायला मिळाले. त्यामुळे विलीनिकरणाची चर्चा झाली होती की नाही यावर…
गुजरातमधील आनंद हे शहर भारताच्या दुग्ध उद्योगाचे प्रमुख केंद्र (Milk Capital of India) म्हणून ओळखले जाते. ‘मिल्क कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराने देशातील श्वेत क्रांतीला दिशा देत…