तरुण वयात केस पांढरे झाले आहेत?
दैनंदिन आहारात काळे तीळ आणि कढीपत्त्याच्या(hair) चटणीचे सेवन केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. जाणून घ्या हेल्दी चटणी बनवण्याची कृती आणि फायदे. जीवनशैलीत…
दैनंदिन आहारात काळे तीळ आणि कढीपत्त्याच्या(hair) चटणीचे सेवन केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. जाणून घ्या हेल्दी चटणी बनवण्याची कृती आणि फायदे. जीवनशैलीत…
शारदीय नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने आजपासून (navratri)साजरा केला जाणार आहे. यावेळी देवीची नऊ दिवस आराधना केली जाणार आहे. यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात आज 22 सप्टेंबर रोजी होत आहे आणि 1 ऑक्टोबरपर्यंत…
वृंदावनला जात आहात? बांके बिहारी मंदिराजवळील (Vrindavan)TFC केंद्रात फक्त 225 रुपयांत एसी रूम आणि 65 रुपयांत स्वादिष्ट भोजनाची सोय आहे. ऑनलाइन-ऑफलाइन बुकिंगसह कुटुंबासाठी उत्तम पर्याय. कुठे आहे ही सुविधा? उत्तर…
शरीर आणि मनाचा एकमेकांशी किती जवळचा संबंध(mind) आहे. म्हणूनच जर मानसिक ताण तणाव असल्यास शरीर याचा परिणाम शरीरावर देेखील व्हायला सुरुवात होते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा शारीरिक त्रास उद्भवतात याला…
तुम्हाला अचानक पैशांची गरज पडल्यास तुम्ही काय(money) करता. आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही कधीही पैसे घेऊ शकतात. पण, त्यासाठी तुम्हाला या तीन पद्धती माहिती असणं…
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे श्री स्वामी समर्थांनी(Swami Samarth) त्यांच्या भक्तांना दिलेलं वचन आहे. स्वामी कायम सांगतात की परमेश्वराची भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे, देवाला धूप कपूर,…
पिठात किडे, भुंगे होण्याची समस्या अनेकदा येते. कधी(insects) कधी तर ही समस्या इतकी वाढते की पीठ फेकून देण्याची वेळ येते. पण असे काही घरगुती भन्नाट उपाय आहेत ज्यामुळे तुमची ही…
आपल्या सर्वांनाच बाजारातून भाज्या आणल्या (vegetables)की त्या लगेच फ्रिजमध्ये साठवण्याची घाई असते. पण अनेकांना हे माहित नाही की काही भाज्या या फ्रिजमध्ये ठेवू नये. त्यामुळे त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते.…
कुरळ्या केसांसाठी ओव्हरनाईट मास्क हे केसांना (hair)डीप पोषण देण्याचा सोपा उपाय आहे. हे मास्क वापरल्याने केस फ्रिझ-फ्री, मऊ आणि चमकदार होतात. कुरळ्या केसांचं सौंदर्य त्यांच्या टेक्श्चरमध्ये (hair)दडलं असतं. पण खरं…
वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीति: लग्न हे फक्त दोन लोकांचे मिलन नाही तर विश्वास आणि समजूतदारपणाचे नाते आहे. आचार्य चाणक्य यांनी शतकानुशतके पूर्वी सांगितले होते की पती-पत्नीचे नाते कोणत्या गोष्टींवर आधारित…