Category: lifestyle

नारळ पाणी की ऊसाचा रस, उष्णतेपासून कोण करते संरक्षण?

नारळपाणी हे उन्हाळ्यातील सुपर ड्रिंक मानले जाते, तर काहीजण (juice) उसाचा रस पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा आरोग्याच्या स्वच्छतेचा विचार केला जातो तेव्हा उसाच्या रसापासून दूर…

अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? पित्ताशयाचा असू शकतो धोका; तज्ज्ञांनी सांगितला नेमका फरक

जेवणानंतर पोट फुगणे, जळजळ होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही लक्षणे (acidity)अनेकदा अ‍ॅसिडिटी म्हणून दुर्लक्षित केली जातात. मात्र हीच लक्षणे पित्ताशयातील खडे गॉलब्लॅडर स्टोन्स किंवा पित्ताशयाच्या इतर आजारांचीही असू शकतात. त्यामुळे…

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

आधुनिक जीवनशैलीमुळे आपले खाणे-पिणे पूर्णपणे घड्याळाच्या काट्यांवर अवलंबून झाले (modern lifestyle) आहे. मात्र आयुर्वेद वेगळी दिशा दाखवतो. National Institute of Ayurvedaच्या तज्ज्ञांच्या मते मानवी शरीर हे यंत्र नसून निसर्गाचा अविभाज्य…

वाढत्या प्रदूषणाचा त्वचेवर होतोय गंभीर परिणाम! वेळीच सावध व्हा

शहरांमध्ये वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाचा परिणाम केवळ श्वसनसंस्थेवरच (effects) नव्हे तर त्वचेवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. धूर, धूळ आणि विषारी कणांच्या सतत संपर्कामुळे त्वचेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. तज्ज्ञांच्या…

सावधान! वाढलेलं कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं; आजच आहारात करा ‘हे’ 5 बदल

सध्या लोक स्वत: च्या स्कीन केअर खूप लक्ष देताना दिसतात.(attack) त्यासाठी चांगले महागातले प्रोडक्ट्स, औषधं आणि चांगला डाएट फॉलो करण्याचा ते प्रयत्न करतात. काही दिवसातच त्यांना चांगला परिणाम जाणवतो. तसंच…

एसी खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा होईल पश्चात्ताप

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात एसीच्या मागणीत मोठी वाढ होते. वाढत्या (summer) उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण घाईघाईत एसी खरेदी करतात; मात्र योग्य माहितीअभावी चुकीचे मॉडेल निवडले जाते आणि त्याचा फटका वीज…

पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान लागते? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे

शरीराला पाण्याची खूप गरज असते. दिवसाला २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे असते.(drinking)पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे कोणतेही आजार होत नाही. मात्र, जर तुम्हाला पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान…

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे (drink)आणि खाण्यापिण्याची निश्चित वेळ नाही, ज्यामुळे ताण वाढतो आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण असा उपाय शोधतो जो त्यांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय…

भारतातील या शहराची चहाची राजधानी म्हणून ओळख

भारतात चहा हे केवळ एक पेय नाही, तर सवयीचा, भावनांचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. (tea) जेव्हा चहाच्या राजधानीचा विषय निघतो तेव्हा आसाममधील दिब्रुगढ शहराची आठवण येते. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर…

महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण लहानसहान वाटणाऱ्या (attacks)आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करतात. कामाचा ताण, वेळेचा अभाव आणि ‘आपोआप बरं होईल’ ही मानसिकता यामुळे डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं. मात्र हीच सवय अनेकदा…