हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : कागलच्या राजकारणात(politics) आता आणखी तिखट वळण आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी जोरदार प्रवेश केला असून संजय मंडलिक यांचा गट अबिटकरांच्या पाठिशी उभा…
कोल्हापूर : कागलच्या राजकारणात(politics) आता आणखी तिखट वळण आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी जोरदार प्रवेश केला असून संजय मंडलिक यांचा गट अबिटकरांच्या पाठिशी उभा…
सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(party) तणाव चिघळलेला दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केला होता.…
आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महायुती कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे…
राज्याच्या राजकीय(political) वर्तुळात बारामतीच्या राजकारणाची कायम चर्चा होत असते. अशातच बारामती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील त्याच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा करण्यात आल्याचे आढळून आले आहे.…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांवरून दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) सोमवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. हिंदी भाषिकांना लक्ष्य करून चिथावणी दिल्याचा आरोप असलेल्या भाषणांच्या…
महाराष्ट्र (Maharashtra)नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या कथित द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक भाषणांबद्दल न्यायालयात याचिका…
विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. बिहारच्या यंदाच्या निवडणुकीतच भाजपला ८९ जागा तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला ८५ जागा मिळाल्या. त्यानंतर राज्यात कुणाचा मुख्यमंत्री (Chief Minister)विराजमान होणार, याकडे…
अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा रंगली होती. अडीच-अडीच वर्ष नगराध्यक्षपदासाठी भाजपनं प्रस्ताव ठेवल्याची माहिती (politics)सूत्रांनी दिली. मात्र शिवसेनेकडून साडेतीन वर्षाची मागणी करण्यात आलीये. यासंदर्भात चर्चा सुरु…
बिहार निवडणुकीत (elections)भाजपच्या वाट्याला आलेल्या यशानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणावर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. एकिकडे सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास कमाल वाढला असतानाच दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कामगिरीकडे…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत या निवडणूका झाल्या पाहिजेत अशी सूचना सुप्रिम कोर्टाने निवडणूक(elections) आयोगाला केली आहे. काही महापालिकांच्या निवडणूका मार्चपर्यंत होऊ शकतात अशी…