Category: monsoon

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

भारतातील मान्सून पॅटर्नमध्ये मोठे बदल होत असल्याचे नव्या (monsoon pattern) संशोधनातून स्पष्ट झाले आहे. देशात एकूण मान्सून पावसाचे प्रमाण वाढत असले तरी हंगामाच्या शेवटी होणारा सर्वाधिक पाऊस हळूहळू पश्चिमेकडे सरकत…

मुसळधार पावसाचा इशारा! महाराष्ट्रातील ११ जिल्हे सतर्क

गेल्या काही दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा (atmosphere) नाहीसा होऊन आता तापमानात वाढ होताना दिसत आहे. वातावरणात गरमी जाणवत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत…

महाराष्ट्रात निसर्गाचा दुहेरी खेळ! ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा

राज्यात सध्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.(Rain) जानेवारी महिना असूनही अनेक भागांत कडाक्याची थंडी जाणवत नसून त्याऐवजी ढगाळ वातावरण आणि पावसाचे संकेत मिळत आहेत. हवामान…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, हवामानात मोठा बदल

नोव्हेंबरचा शेवट जवळ येत असल्याने सकाळ-संध्याकाळची थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मात्र यंदा हवामानात अचानक बदल होताना दिसत असून तापमानात किरकोळ वाढ आणि काही भागांत ढगाळ हवामानाची(weather) नोंद होऊ…

राज्यावर पुन्हा संकट! थंडीसोबतच कोसळधार पाऊस, अलर्ट जारी, मोठा इशारा

महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र होत असून राज्यातील तापमान झपाट्याने घसरत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवेतल्या गारठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल 5…

महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असल्या कारणानं आता महाराष्ट्रातसुद्धा(Maharashtra) थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं राज्यात मुंबईसह बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवाचत झाली असून त्याचा सर्वाधिक परिणाम…

पुढील 72 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा…

राज्यातील हवामानातील बदलामुळे पुन्हा एकदा कोकण-गोवा किनाऱ्यावर वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (dangerous)पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.…

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

राज्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचे (witnessing)थैमान बघायला मिळाले. सतत पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. राज्यात मोठी अतिवृष्टी झाल्याने नुकसान झाले.…

‘या’ ८ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने(rain) कहर माजवला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अशा पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस…

आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट..

नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती… गोदावरी दारणा नद्यांना विसर्ग सुरु असल्याने पूर्जन्य(rainy) परिस्थिती कायम… निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 20 हजार 544 क्यूसेक पाण्याचा विसर्ग… निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव…