टाकाऊतून टिकाऊ ! आवळ्याच्या बियांपासून पतंजलीने रचला इतिहास; आयुर्वेदाच्या ताकदीला जगाचा सलाम
भारतामध्ये आवळ्याला आयुर्वेदिक फळ म्हणून प्राचीन काळापासून मोठे स्थान (Ayurvedic) आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत प्रत्येक घरात आवळ्याचे महत्त्व मान्य केले जाते. मात्र आजवर या फळाच्या बियांकडे फारसे लक्ष दिले…