कारच्या मागील दृश्य आरसा वरील बटणांचे काम काय? जाणून घ्या
कारच्या रिअर व्ह्यू मिररवर अनेक बटणे असतात हे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. परंतु बऱ्याच लोकांना त्यांचे काम काय आहे हे माहित नसते. या बटणांचे अनेक फायदे आहेत. ही बटणे…
कारच्या रिअर व्ह्यू मिररवर अनेक बटणे असतात हे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. परंतु बऱ्याच लोकांना त्यांचे काम काय आहे हे माहित नसते. या बटणांचे अनेक फायदे आहेत. ही बटणे…
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. विशेषतः पचनक्रिया कमकुवत होणे आणि हाडांच्या समस्या वाढणे ही आजची मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी…
सर्वांसमोर मोबाईलचा व्यवसाय, पण मोबाईलच्या दुकानामागे सुरु होतं भयानक काम पोलिसांच्या छाप्यानंतर मोठं सत्य समोर. काय आढळलं 19 वर्षीय तरुणाच्या घरात याप्रकरणी पोलीस करत आहेत कसून चौकशी… सध्या एक धक्कादायक…
एलपीजी आयातीसाठी सरकारने कोणता विकल्प व पर्यायी मार्ग निवडला आहे तेदेखील कळू द्या, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये इंधन टंचाई निर्माण झाली…
बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंह याच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. (Dhurandhar) विशेष म्हणजे…
“सध्या गुजरात भागातील सर्व पेट्रोल पंपांवर, रॉकेलच्या दुकानांबाहेर, गॅस वितरण केंद्रांवर चार-पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.” “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना लोकांना धमकावले आहे. लॉकडाऊनची अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई…
भोंदू बाबा अशोक खरातच्या लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक प्रकरणात मोठा खुलासा. खरातचा सीए पोलिसांच्या रडारवर आल्याने त्याची कोट्यवधींची माया आणि शिवनीका ट्रस्टचे व्यवहार उघड होतील. ट्रस्टची उलाढाल संशयास्पद वाढल्याने…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी (President)दहा दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली असली तरी इजराइल आणि इराण यांच्यातील हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. आता अमेरिकेकडून जमिनीवरच्या युद्धाची तयारी सुरू आहे. युद्धविराम उठवल्यानंतर…
मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत अखेरीस 2012 साली हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर मु्ंबईला गेल्या 14 हंगामात आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता. मात्र अखेर भारताने ही प्रतिक्षा संपवली आहे.…
गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. एकीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिक वैतागले असतानाच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसाचं सावटही कमी…