Author: admin

भोंदू बाबा खरातसोबतचा रुपाली चाकणकरांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल?

भोंदू बाबा अशोक खरात आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी महिला (video) प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक कथित खाजगी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकरणाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता…

1 एप्रिलपासून एटीएमचे नियम बदलणार; पैसे काढणे होणार महाग

एचडीएफसी बँक पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँक यांसारख्या (withdrawing) वित्तीय संस्थांनी मोफत व्यवहारांची मर्यादा आणि काढता येणाऱ्या रकमेत कपात केली आहे. या नव्या निर्णयामुळे सातत्याने या यंत्राचा वापर करणाऱ्या…

पगार, ओव्हरटाइममध्ये होणार बदल, १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू

१ एप्रिल २०२६ पासून देशभरात नवीन कामगार कायदा लागू होणार(overtime) असून यामुळे नोकरदार वर्गाच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांचा पगार, कामाचे तास आणि ओव्हरटाइमच्या गणितात आमूलाग्र…

सांगली जिल्हा हादरला, एकाच दिवसात ३ जणांची निर्घृण हत्या

सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात (people)आल्याची घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये एक तर जतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्याच्या घटना घडल्या. एकाच दिवसात जिल्ह्यामध्ये ३ हत्येच्या घटना…

उन्हाळ्यामुळे ‘या’ वीज स्वस्त होणार

वाढत्या उष्णतेमुळे घराघरात पंखे, एसी आणि कुलरचा वापर वाढतो (cheaper) आणि त्याचबरोबर विजेच्या बिलाची चिंता देखील वाढते. मात्र याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ने…

दोष सिद्धी प्रमाण कमी!…..कारणे शोधली पाहिजेत

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी गृह मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (rate) सोमवारी बोलताना दोष सिद्धी चे प्रमाण कमी असल्याबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. दोष सिद्ध होण्याचे प्रमाण 50% आहे…

शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले (dangerous)असून अनेक भागात वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची…

1 एप्रिलपासून पेटीएम, गूगल पे आणि फोनपे पेमेंटचे नियम बदलणार! RBI चा सर्वात मोठा निर्णय

डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.(payment) भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम जाहीर केले असून हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार…

घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार सुरुवात?

कोरोनामुळे 2021 मध्ये होणारी जनगणना पुढे ढकलल्यानंतर तब्बल 15 वर्षांनी देशात (census process) पुन्हा एकदा जनगणनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून देशव्यापी जनगणना सुरू करण्याचा निर्णय घेतला…

फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद

मध्यपूर्वेत इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता (repercussions) जगभर उमटू लागले आहेत. विशेषतः तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्यामुळे आशियातील अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना…