नागरिकांनो अलर्ट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत ढगाळ वातावरणासह जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, भारतीय…