अवकाळीचं संकट टळणार ? पण दिलासा नाहीच, हवामान विभागाच नवा अलर्ट
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत होते. (unseasonal rains) पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता. मात्र आता या…