एवढा पाऊस का कोसळतोय? वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण!
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम (Meteorologists)असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक परिणाम जाणवतो आहे. या पावसामागचं खरं कारण नेमकं काय, याचा खुलासा पुणे हवामान…