देवाभाऊ आले, पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले; इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन कधी पूर्ण होणार?
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाहीत,(spoke) असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत लोकवर्गणीतून उभारण्यात…