मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग
सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. आधीच कर्जाचं ओझं,(announced) त्यात मुसळधार पावसामुळे पिकाचं झालेलं नुकसान या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्रासात असलेल्या बळीराजाला मदतीची गरज आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आशा आहे…