जन आरोग्य योजना म्हणजे……..असून अडचण, नसून खोळंबा!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केंद्र आणि राज्य शासन विविध प्रकारच्या (Scheme) कल्याणकारी योजना राबवत असते. पण या योजना सामान्य माणसापर्यंत नीटपणै पोहोचतात का? योजनेचा लाभ मिळत नसेल तर…