देशात चार प्रकारचे हिंदू, भारताचा सनातन स्वभाव कधीच…मोहन भागवत यांचे महत्त्वाचे भाष्य!
मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, उद्दिष्टे आणि हिंदू धर्माच्या संकल्पनेवर सविस्तर भाष्य केले. संघाचे कार्य जगात अनोखे असून…