Author: admin

कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढत, लक्षणे काय? उपाय जाणून घ्या

कडक उष्णतेत राहिल्याने शरीरातील ताण वाढतो. (Symptoms)अशा परिस्थितीत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त लोकांना अधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा आपल्याला उष्माघात…

गॅसऐवजी सरकार केरोसिन देणार?

आखाती युद्धाचे चटके भारतातील सर्वसामान्यांना बसत आहेत. (provide)मध्य-पूर्वेतील युद्धाची राज्यातील अनेक उद्योगांना, हॉटेल व्यावसायिक, टपरी चालकांपासून ते सामान्य जनतेला मोठा फटका बसल आहे. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या भल्या पहाटेपासून लांबच लांब…

ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात पावसाची हजेरी; ‘या’ जिल्ह्यांत भयंकर गारपिटीचा इशारा!

राज्यात उष्णतेचा जोर वाढत असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.(occasion) गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः विदर्भातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा…

मोबाइल नेटवर्क एकदम टकाटक, पण कॉल लागत नाही; कारणं काय, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह कराल?

सध्याच्या जगात फोन हा खूप महत्त्वाचा झाला आहे. (network) कोणत्याही गोष्टीसाठी अवघ्या काही सेकंदात कॉल किंवा मेसेज करतात. अनेकदा तुम्हाला पूर्ण नेटवर्क असले तरीही कॉल लागत नाही. सिग्नल असूनही फोन…

अजितदादांच्या अपघातातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा रोकडा सवाल

दिवंगत अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याचा सशंय आमदार रोहित पवार (box) सातत्याने करत आहेत. त्यांनी याप्रकरणी चार पत्रकार परिषद घेत सादरीकरण केले आहेत. त्यात VSR कंपनी, या कंपनीचा मालक व्ही. के.…

घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार, रात्रभर चावडीवर बांधून ठेवलं; पतीचा आक्रोश

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित तरुणीवर (Tied) अत्याचार करून तिला चावडीवर बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.हे कृत्य आरोपी एकटा…

इचलकरंजी  वस्त्रनगरीत गुन्हेगारीचे बदलते रुप; तीन महिन्यांत विविध १७ गुन्हे

इचलकरंजी शहरात तीन महिन्यांत गुन्हेगारीचे स्वरूप बदलताना दिसत आहे. (Textiles) विशेष म्हणजे या गुन्ह्यांत १८ ते २५ वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणावर पुढे असल्याचे पोलिस कारवाईतून स्पष्ट होत आहे.प्रतिबंधित इंजेक्शन आणि…

कसे आहे “धर्म स्वातंत्र्य विधेयक”?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी सर्व धर्म सम भाव हे ब्रीद वाक्य भारतीय संविधानामध्ये आहे. (Freedom)ते संविधानाच्या मूळ प्रति मध्ये आहे किंवा नाही हे माहीत नाही. पण या संविधानाने संघ राज्यांना काही कायदे…

गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, कर्जातून मिळेल झटपट मुक्ती, पैशांची आवकही वाढेल

हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असलेला गुढीपाडवा नववर्षाची सुरुवात (Hinduism) मानला जातो. नवीन वर्षाच्या आगमनाचा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च रोजी…

महागाईचा भडका, LPG नंतर आता तेलाच्या किंमती कडाडल्या

आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा आणि इराण-इस्रायल युद्धाचा थेट (LPG) परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.…