काळ आलेला, इतका भयानक अपघात की बसचा फक्त सांगाडा उरला, 10 लोक जिवंत जळाले
आंध्र प्रदेशातील रायवरम येथे एक भीषण अपघात घडला असून या (terrible accident) दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका भरधाव ट्रकने खासगी बसला जोरदार धडक दिल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला…