Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

लोकांना”पागल”करणारं राजकारणातलं “कागल”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या गटबाजी बद्दल बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी”कागल विद्यापीठ”असा उल्लेख केला होता. या विद्यापीठाचे कुलगुरू कोण हे मात्र तेव्हा त्यांनी सांगितले नव्हतं.पण या कागल…

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! E-KYC संदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना(scheme). महायुती सरकारकडून राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ…

भारत गंभीर संकटात; मध्यम वर्गासोबत… 2 कोटी नागरिकांना थेट धोका!

भारतीय (Indian)अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असली तरीही देशात काही समस्या अशाही आहेत, ज्या आता अधिक गंभीरपणे डोकं वर काढत असून येत्या काळात त्या आणखी गडद होताना दिसणार आहेत. तज्ज्ञांच्या…

स्वरा दौंडे हिची खोखो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय खोखो(Khokho) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

इंदुरीकर महाराज पुन्हा तापले, मुलीचं लग्न तर थाटात करणारच, पण आता.., दिलं नवं चॅलेंज

समाजप्रभोधनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा (engagement)संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला. ज्ञानेश्वरी देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक साहिल चिलाप यांच्या नुकत्याच झालेल्या साखरपुड्यावर प्रचंड पैशांची उधळपट्टी झाली…

प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर विभागातून शालेय शासकीय कुराश स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत(competition) श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी प्राची राजू केंगार अकरावी आर्ट्स…

…तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

लाडकी बहीण योजनेबाबत(scheme) महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्व लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने यासाठी १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली असून उद्या अखेरचा दिवस आहे.…

कोल्हापूरातील रांगोळी मधील सेवा संस्थेचे अध्यक्ष अपघातात ठार…

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात (accident)रांगोळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासो बाळासो पाटील (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या झालेल्या अकस्मात निधनाने गावात तसेच परिसरात…

बिबट्यांची दहशत वाढली! पण उपाययोजना कठीण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्रात, विशेषतः साखर पट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची(Leopard) दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बिबट्यांचे लोकांवरील हल्ले वाढू लागले आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.…

महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असल्या कारणानं आता महाराष्ट्रातसुद्धा(Maharashtra) थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं राज्यात मुंबईसह बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवाचत झाली असून त्याचा सर्वाधिक परिणाम…