मुंबईत पावसाची विश्रांती, पण मध्य रेल्वेची स्थिती काय?
सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे.(Railway) आज देखील ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या…