Author: admin

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! SSC-HSC निकालासंदर्भात बोर्डाने घेतला महत्वाचा निर्णय

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने एक (decision) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या काळात प्रतीक्षा करावी लागणार नाही. नव्या व्यवस्थेनुसार…

सोशल मीडियावर मैत्री, १३ वर्षीय मुलीला हॉटेलवर नेऊन बलात्कार

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. (media) नागपुरात एका तरुणाने १३ वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे हा तरुण मुलीला शाळेला…

LPG, टॅक्स, PAN आणि रेल्वे…! 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल, नव्या नियमांमुळे खिशाला लागणार कात्री

१ एप्रिल हे आर्थिक वर्ष असतं. यामध्ये नवे नियम आणि काही बदल लागू होतात.(changes) तसेच यंदाही काही मोठे निर्णय घेतले आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशाला होणार आहे. पुढील बातमीत…

महत्त्वाची बातमी! लाडक्या बहि‍णींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(hours) लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची आज शेवटची संधी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आज…

भोंदू बाबा खरातसोबतचा रुपाली चाकणकरांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल?

भोंदू बाबा अशोक खरात आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी महिला (video) प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक कथित खाजगी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकरणाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता…

1 एप्रिलपासून एटीएमचे नियम बदलणार; पैसे काढणे होणार महाग

एचडीएफसी बँक पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँक यांसारख्या (withdrawing) वित्तीय संस्थांनी मोफत व्यवहारांची मर्यादा आणि काढता येणाऱ्या रकमेत कपात केली आहे. या नव्या निर्णयामुळे सातत्याने या यंत्राचा वापर करणाऱ्या…

पगार, ओव्हरटाइममध्ये होणार बदल, १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू

१ एप्रिल २०२६ पासून देशभरात नवीन कामगार कायदा लागू होणार(overtime) असून यामुळे नोकरदार वर्गाच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांचा पगार, कामाचे तास आणि ओव्हरटाइमच्या गणितात आमूलाग्र…

सांगली जिल्हा हादरला, एकाच दिवसात ३ जणांची निर्घृण हत्या

सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात (people)आल्याची घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये एक तर जतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्याच्या घटना घडल्या. एकाच दिवसात जिल्ह्यामध्ये ३ हत्येच्या घटना…

उन्हाळ्यामुळे ‘या’ वीज स्वस्त होणार

वाढत्या उष्णतेमुळे घराघरात पंखे, एसी आणि कुलरचा वापर वाढतो (cheaper) आणि त्याचबरोबर विजेच्या बिलाची चिंता देखील वाढते. मात्र याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ने…

दोष सिद्धी प्रमाण कमी!…..कारणे शोधली पाहिजेत

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी गृह मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (rate) सोमवारी बोलताना दोष सिद्धी चे प्रमाण कमी असल्याबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. दोष सिद्ध होण्याचे प्रमाण 50% आहे…