विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! SSC-HSC निकालासंदर्भात बोर्डाने घेतला महत्वाचा निर्णय
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने एक (decision) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या काळात प्रतीक्षा करावी लागणार नाही. नव्या व्यवस्थेनुसार…