इचलकरंजीतील तीन शाळकरी मुली बेपत्ता…
इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चिंताजनक घटना घडली आहे. शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता(missing) झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मुलींपैकी दोन १४ वर्षीय मुली एकाच शाळेत दहावीत…
Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.
इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चिंताजनक घटना घडली आहे. शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता(missing) झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मुलींपैकी दोन १४ वर्षीय मुली एकाच शाळेत दहावीत…
राज्यातील कापूस बाजारात तेजीचा सूर लागल्याने सुत (cotton)दरात मोठ्या वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात कापसाच्या दरात मोठी झेप घेतली असून याचा थेट परिणाम सुत बाजारावर होत…
राज्यात (Maharashtra)हळूहळू थंडीचा प्रारंभ झाला असून, पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा उघडिप, कोरडे हवामान,…
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या भावनांशी जोडलेली आणि शहराची ओळख बनलेली तावडे हॉटेल (Hotel)येथील स्वागत कमान आता इतिहासजमा झाली आहे. तब्बल अठ्ठावीस वर्षे पर्यटकांचे स्वागत करणारी ही कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली.…
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा थंडी लांबणीवर…
लाडकी बहीण योजना आजही महाराष्ट्रासारख्या राज्यात चर्चेचा विषय असतानाच एक मोठी घोषणा महिलांसाठी करण्यात आली आहे. थेट तारखेसहीत ही घोषणा केली आहे हे विशेष! नेमकी कोणी आणि काय घोषणा केली…
धाराशिव | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेली “लाडकी बहीण योजना”(Yojana) सध्या मोठ्या चर्चेत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी त्याचे काही अनपेक्षित परिणाम…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी “माझी लाडकी बहिण(sisters)” योजनेत ई-केवायसी प्रक्रियेचा वेग अत्यंत मंदावला आहे. राज्यभरातील सुमारे २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी दोन-तृतीयांश महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे अनेक…
कोल्हापूर | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (elections)2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची कोल्हापूर जिल्हा पूर्व निवडणूक…
महाराष्ट्राला यंदा पावसाने जोरदार झोडपून टाकलं आहे. राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक पडल्यामुळे खरीप हंगामाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठे झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पसरल्यामुळे शेती…