गुंडांचं वाढतय दु:शासन! हतबल पोलीस प्रशासन!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: एका रात्रीत गुंड तयार होत नाहीत. ती एक दीर्घ प्रक्रिया असते. दखलपात्र ते दखलपात्र आणि साधा गुन्हा एक गंभीर गुन्हा हा गुंडांचा प्रवास असतो. आणि या प्रवासात त्याला…
Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: एका रात्रीत गुंड तयार होत नाहीत. ती एक दीर्घ प्रक्रिया असते. दखलपात्र ते दखलपात्र आणि साधा गुन्हा एक गंभीर गुन्हा हा गुंडांचा प्रवास असतो. आणि या प्रवासात त्याला…
केंद्र सरकारने(government) दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर केली आहे. यामुळे कर्मचारी…
इचलकरंजी, दि. ८ ऑक्टोबर : इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होऊन सेवा बजावत असलेल्या आणि नियुक्तीपासून एक वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना(employee) चालू आर्थिक वर्षातील दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे,…
महावितरणमधील (Mahavitaran)सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसांचा संप पुकारला होता. राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महावितरणने आपत्कालीन नियोजन पूर्ण केले…
सेवानिवृत्तधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचारी पेन्शन(Pension) योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन ₹1,000 वरून ₹2,500 करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला बेंगळुरू…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(sisters)योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची पात्र महिलांना आतुरतेने प्रतीक्षा होती. राज्य सरकारने आता ही रक्कम लवकरच देण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला सप्टेंबर…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: खजुराहो मंदिर संकुलातील भगवान विष्णूंच्या मूर्ती. बद्दल, मनात कोणताही हेतू न ठेवता केलेल्या मिश्किल टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (Chief Justice)भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा एका ज्येष्ठ वकिलाने…
अतिवृष्टीने राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेताला तळ्याचं स्वरुप आलं.(valuable)खरीप पिकांचंच नाही तर भाजीपाल्याच मोठं नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला आहे. तर ज्या ठिकाणी उत्पादन झालं. त्या…
खोकल्याचा त्रास जाणविल्यानंतर देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे(Health)नागपुरात दाखल १३ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून आलेल्या ३६ पैकी १३ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात प्राथमिक…
राज्यात अलीकडील अतिवृष्टी-महापूरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर(Package)मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. पूरग्रस्त भागांना तातडीची मदत, शेती-पशुधन पुनर्प्रस्थापना आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी…